Posts

World Environment Day, Let's Care...

Image
(Before 15 Years in class) Teacher: What is chemical formula of water? Student: H2O (Today) Teacher: What is chemical formula of water? Student: H2O. But what is difference between these two classes? First class, before 15 years was of Science and today's class is of History... Let's Care... Let's change this class into Science again... Let's control pollution..... World Environment Day, 5 June 2009 What need I do: Just Plant at least one tree per year. "वृक्षायन" ® Vrukshayan,A Movement of Plantation C/20 Shivshakti CHS, Near Mayur colony, Kothrud Pune 411038 http://vrukshayan.blogspot.com/ @Gireesh-9850214645 @Sachin-9822553487 @Vikram-9881063280 @Ajay-9822776336
http://www.youtube.com/watch?v=TQmz6Rbpnu0

जलसाक्षर गाव

जलसाक्षर गाव उन्हाळा आला आहे. ज्या गावांमध्ये पाऊस विशेष पडत नाही अशा गावांमध्ये तर या दिवसांत बरेचदा पाण्याचा प्रश्‍न निर्माण होतोच, पण ज्या गावांमध्ये भरपूर पाऊस पडतो, अशा ठिकाणीही बरेचदा पाणलोटाच्या कामाअभावी दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. या परिस्थितीवर मात करण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक गावांनी पाणलोटाचा अभिनव उपक्रम राबवला, या गावांमध्ये परभणी जिल्ह्यातील गणेशवाडी या गावाचा अग्रक्रमाने उल्लेख करावा लागेल. गावाच्या जमिनीत पाणी अडविण्यासाठी बांध आणि पाणी जिरवण्यासाठी वृक्षारोपणासारखे चांगले उपक्रम या गावाने सरकारी मदतीची अपेक्षा न ठेवता राबवले. गणेशवाडी हे जेमतेम पन्नास उंबरठ्यांचे गाव. या गावात आधीच पाऊसमान कमी. पाणी नसल्यामुळे गावकऱ्यांचे खूप हाल होत असत. गावात पिण्याच्या पाण्याचाच मोठा प्रश्‍न होता, त्यामुळे लग्नकार्येही होत नव्हती. माणसांना, गुराढोरांना पाणी प्यायलाही नव्हते. जनावरे पाळणेही कठीण झाले होते. महिलांना पाण्यासाठी खूप पायपीट करावी लागायची. या गावातील लोकांनी शासनाकडे पाण्यासंदर्भात खूप तक्रारी केल्या. त्यानंतर चार किलोमीटर अंतरावरून पाणी आणणारी नळ योजना गा...

पाणी बचतीचे सिरसी मॉडेल

Image
पाणी बचतीचे सिरसी मॉडेल महाराष्ट्रातील अनेक गावांम ध्ये पाण्याची समस्या नेहमी उद्‌भवते. ज्या गावांमध्ये किंवा शहरांमध्ये ही समस्या नसते, त्यांना अशा गावांमधील लोकांचे दुःख उमगत नाही. अशा गावांमध्ये बरेच वेळा, "आमच्या गावचं काय सांगू? पानी लई लांबधरनं आणाया लागतंय बगा, सरकार काही ध्यानच देत नाही. गावात सतत दुष्काळ पडतोय; पण ऐकायलाच कुणी नाही. गुरं तडफडून मरत्यात. प्यायला पाणी मिळणंही मुश्‍कील, सरकार काही करत नाही, काय करायचं आम्ही?' असे संवाद हमखास ऐकायला मिळतात. पाणी म्हणजे जीवन, त्यामुळे पाणीच नसेल तर एखाद्या गावाची काय दशा होते, हे उन्हाळ्यात दिसतेच. याउलट काही ठिकाणी निसर्गतःच पाणी जास्त असते; पण त्या पाण्याचे व्यवस्थापन कसे करायचे हेच माहीत नसते. एखादा भाग दुष्काळी असतो; पण जेवढा पाऊस तिथे पडतो, त्याचे पाणी कसे साठवायचे याचे शास्त्रशुद्ध शिक्षण लोकांना नसते. बरेचदा पावसाचे पाणी वाहून जातानाच दिसते. पाण्याचे नियोजन, जलसाक्षरता याबाबत मोठ्या माणसांना जागरूक करायला पाहिजेच; पण लहान मुलांनाही जलसाक्षर केले तर त्यांना पाणी कसे वापरावे, याचे वळण लागेल. म्हणूनच असा एक अनोखा प्रयो...

Going to Public

Image
On 10 th Apr 2009, there was a family event of NAMING CEREMORY of Amol Kulkarni’s Daughter. Amol had designed & displayed some banners of Vrukshayan, which were very nice. As a Return gift Amol & Family gave Saplings of Tulash , this is really a nice start to make people aware. As a team Vrukshayan we had small speech, given by Sachin & Vikram. We had explained subj ect of Need of Urban Plantatio n , in short, with w ll wishes to baby named Siyonaa . For Vrukshayan, We got sound response on the day.   We distributed around   10-12 saplings. A family asked us for collecting trees grown by them(will be soon collecting those). Shree Pradeep Deshpande donated Amount on his own, said that good work keep it up.Some Other families urge to contact them in need & ready for contributing. As Vrukshayan we are very much thankful to Amol & his family for giving us a chance to give speech. Shree Amol Kulkarni has joined us to lend a helping hand for Vrukshayan.     "वृक्...

A Humble Request

Image
Kindly put a pot full of water in the balcony for birds to protect them in hot summer. If your house is a row house type, request to do the same for animals.   We must protect our birds & animals, those who can't speak their troubles.   Kindly forward this message to all your friends & relatives.   "वृक्षायन" ®

A Picture is worth thousands words

Image
Friends We have started with posters as every one knows that " A Picture is worth thousands words " A Serious of posters will be presented soon......will be ready for distributions & display with us.

The two carbons

Image
The two carbons Carbon trading i nvolving forests is based on the premise that carbon is carbon, and that the carbon released from deforestation is the same as the carbon released from burning fossil fuels. This is simply not true. The carbon released through the use of fossil fuels (coal, oil and natural gas) has not been part of the functioning of the biosphere for millions of years. Once fossil fuels are extracted and burnt, that carbon – which until then had been safely stored underground – is released, thereby increasing the aboveground carbon stock. Once released, that carbon cannot be returned to its original storage place and the more is extracted, the more the total amount of carbon in the biosphere is increased. The release of carbon resulting from deforestation is a totally different matter. This carbon is part of the normal functioning of the biosphere and therefore, though deforestation increases the concentration of carbon dioxide in the atmosphere – thereby contributing ...

Vrukshyan Program

Image
Vrukshyan Program The urban areas of the country are facing problems of deterioration of environmental and socio-economic conditions. The major concerns are unplanned and haphazard development, poor sanitary and living conditions, urbanization and associated problems including slums, poor/inadequate infrastructure and pollution problems. While there are several causes for urban degradation such as population migration, environmental considerations not adequately being incorporated into plans (Master Plans), uncoordinated and haphazard development, weak implementation of plans and laws and inadequate institutional competences, one of the major concerns is resource crunch. The Government (municipality, local bodies etc.) is not keen for allocating adequate funds to deal with the needed infrastructure facilities, significantly since they do not have mechanisms for recovery of investments and to make the services or infrastructure provided sustainable. However, today there are several mech...

तापमानवाढ नियंत्रणासाठी वनसंवर्धन - !चला वृक्षायन ला साथ देऊया... वृक्षमित्र बनूया!

जागतिक तापमानवाढ आटोक्‍यात आणण्यात वनांचा फार मोठा सहभाग आहे. लोकसंख्या तसेच औद्योगीकरणामुळे शहरीकरण झपाट्याने वाढत आहे. यामुळे प्रदूषणही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वातावरणात जास्त प्रमाणात निर्माण झालेला कार्बन-डाय-ऑक्‍साइड हा ग्लोबल वॉर्मिंगसाठी कारणीभूत आहे. पृथ्वीला या महान समस्येपासून वाचवायचे असेल तर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व वनसंवर्धन ही काळाची गरज आहे. आधुनिकीकरण व औद्योगीकरण यांचा वेग वाढत असून विश्‍वातील पर्यावरणात प्रदूषणाची बेसुमार वाढ होत आहे. मोठ्या प्रमाणात झालेल्या प्रदूषणामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे, त्यातच माणूस जंगलाची बेसुमार तोड करीत आहे. त्यामुळे आज असंख्य समस्यांनी जगाला ग्रासलं आहे. अशा समस्यांपैकी प्रामुख्याने जागतिक तापमानवाढ (ग्लोबल वॉर्मिंग) ही सर्वांत महत्त्वाची समस्या आहे. वनांच्या तोडीमुळे जागतिक तापमानवाढ कशी होत आहे, याबाबतची माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे. "ग्लोबल वॉर्मिंग" या महान समस्येपासून पृथ्वीला वाचवायचे असेल तर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व वनसंवर्धन ही काळाची गरज आहे. चला वृक्षायन ला साथ देऊया... वृक्षमित्र होऊया.... जागतिक ता...

Kalam asks students to take up tree plantation

Image
PTI DIMAPUR: Insisting on linking science to human activities, former President, A P J Abdul Kalam on Saturday called upon the students to take up tree plantation on a mission mode to create billion trees in the country. Addressing students at the 16th National Childrens' Science Congress, here Kalam administered an oath for the students to plant at least five trees in a year This is a vision 2020 - Friends we have started already Great!- Vikram S Sheth Responding to a question posed by a student as how the country should respond if it is attacked by nuclear weapons, India's missile man asked the students not to worry about the country's' capability to face with such an eventuality and suggested the students to concentrate on studies. Replying to another question on terrorism, Kalam said, "In my opinion terrorism is now a global problem, so a UN mechanism should be set up to deal with this challenge, but at the same time the country should also adopt proper strate...
Image
कथा आणि व्यथा.. शहरीकरण औद्योगिकीकरण करताना मोठे मोठे बदल झाले, आणि होत आहेत. त्याचा परिणाम म्हणजे मोठ-मोठया वृक्ष्यावरही गंडांतर आले. मोठयाप्रमाणावर वृक्ष्यतोड झाली, शहरे उजाड ,भकास झाली,होत आहेत. पुणे शहरामध्ये फ़र्ग्युसन रस्ता, सिंहगड रस्ता, अशी अनेक उदाहरणे आहेत. ह्याला पायबंद घालणे शक्य नाहीये. ठराविक परिसर सोडला "सामाजिक वनीकरण" कार्यक्रम अपयशी ठरला आहे, हे सर्वश्रुतच आहे. आपण निसर्गाचीच लेकरे, निसर्गाच्या कुशीत, सानिध्यात आप्अले खरे सुख: दडलेय. रानाचा हिरवा रंग,मृदगंध, निरव शांतता,मोकळी शितल हवा आपल्यावर भुरळ पाडते, मन मोहविते. निसर्गाच्या ओढ आपल्याला भुलविते, नारळीच्या पोफ़ळीच्या बागा घनदाट झाडी मनप्रसन्न करते. पारिजातकाचा स्वर्गीय सुगंध कोणत्या अत्तरामध्ये सापडेल? पक्ष्यांची किलबिल, कुजरव कोणत्या केसेटमध्ये सापडेल? निसर्गाचे बहुरंगी उधळ्ण कोणत्या चित्रात पकडता येईल? एखाद्या वृक्ष्याची शितलता पंख्यातून किंवा A/C मध्ये मिळेल? निसर्गाच्या नाशाकडे जाणारी घसरण थांबविणे जरी अवघड असले,तरी निसर्ग संवर्धन आपण नक्की करू शकतो. निसर्गाच्या संरक्षणाईतकी किंबहुना त्यापेक्षा...

सामजिक शहरी, निमशहरी वनीकरण

सामजिक वनीकरण...थोडक्यात माहिती... "सामजिक शहरी, निमशहरी वनीकरण" हा एक कार्यक्रम आपल्याला हातात घ्यायचा आहे. जसे नेहमी होते " शहराबाहेर एक दिवस जाउन वॄक्षारोपण होते....अन नंतर त्या कडे कोणीही लक्ष्य ही देत नाही...." हा कार्यक्रम "एक दिवस" च्या वनविहारापेक्षा काही विशेष नसतो..... आणि काही दिवसातच... ती लावलेली रोपे जगलीत की मेलीत हे कोणीही बघत नाहीत........दर वर्षी त्याच जागी....वॄक्षारोपण होते.... हेच टाळण्यासाठी....अतिशय वेगळ्या प्रकारे हा कार्यक्रम आपल्याला जास्तीत- जास्त लोकापर्यंत न्यायचा आहे..... साधारण "५०० परिवारांचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेउया" ह्या मध्ये आपले मित्र, नातेवाईक, शेजारी....ओळखीचे..... असे सगळे असतील.... सकल जनांना... "आवाहनात्मक पत्र" पाठविण्याचे ठरवयचे.... साधारण १ जानेवारी पासून १ वर्षाकरीता त्यांना २,३ रोपे संवर्धन करीता घेण्यासाठी निवेदन करायाचे! आवाहन पत्रासोबत - प्रत्युत्तराकरीता आपले "Businees reply Card -Post Card", Email-id ,Mobile No इ. पाठवायाचे. "जे संपर्क करतील त्यांना भेटुन रोपे द्यायची...